
चालू……एक रथ रस्त्यावरून निघालेला असतो …फ़क्त त्यातली गणपतीची मूर्ती गायब
…….तुम्हाला काय सांगू …. मला काही कळात नाहिये…. काय करू सुचत नाहिये म्हणून तुम्हाला फोन केलाय.- सगळ्याचं उत्तर ? वगैरे काहीही नाहिये माझ्याकडे ….
– का काय का? … मुंगळा नावाचं गाणं चालू आहे …सांगा आता ते मी का एकू ?
– अरे हो हो…. नाही कारण सांगा …दर्दी रब रब … म्हणजे काय…. सांगा
अर्थ…नाही मला आत्ताच्या अत्ता
– मला आधी कधीच नाही शिकवलं तुम्ही हे ….. आता ….मला सांगा ताबडतोब
– अजिबात पटलं नाहिये …काहीतरी…आता ऐकणार आहात तुम्ही…..प्रचंड आवाजाचा त्रास होऊन 2०००० लोक मरणाच्या दारात, ५-७ इमारती जमीनदोस्त
– काही काय …येउन बघा ……… तुमचं ठीक आहे, महाशिवरात्र १ दिवस असते …गणेशोत्सव १० दिवस असतो …शिवाय पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात हे ….कसं शक्य आहे
– मी …..शांत कसा होऊ …अणि तुम्ही सांगत आहात …. चक्क शांत हो….माझा विश्वास बसत नाहीये….- अहो पण
मग याला पर्याय काय
– छे ..छे जाऊ दे ..नाही – विषय बदलू नका …मोदक वगैरे ठीक आहे हो पण या प्रश्नाचे उत्तर…
– नहिच्चे उत्तर … म्हणजे…… तुमच्यासाठी सुद्धा हे …….इतकी वर्ष न सुटलेल कोडंच आहे ..

nande ek no… this is utter creative…Jiyo… ful nandu eshtyle…
LikeLike